भारत ही बुद्धभूमी : बाबासाहेबांच्या विचारांची जगाला गरज ; ‘विपश्यना’ साठी ही भुमी योग्य – पुज्य भिक्खू डॉ.लि.ची.रान
महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा – क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी अकराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या धम्म […]
सविस्तर वाचा